**आता कसे वागावे ...प्रेमाने की ताठ्याने ?
"या जगात भान्डूनच सारे मिळवावे लागते.. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग...असेच हल्ली वाटायला लागलेय. "....ही आणि अशी वक्तव्ये आजकाल खूपवेळा कानावर येतात. स्थिती बदलली आहे हे खरे.पण माझा माणुसकीवर अद्याप विश्वास आहे. भान्डूनच प्रत्येक गोष्ट मिळते ? नाही ,१०० % हेही बरोबर म्हणता येत नाही. अद्याप माणुसकी,प्रेम शिल्लक आहे या जगात. प्रेमाने काही गोष्टी मिळतात. कधी कधी खरेच भांडण्यापेक्षा,शत्रुत्व ...नि...र्माण करण्यापेक्षा गोड बोलून,समजून-समजावून कठीण बाबी साध्य होतात.प्रेम हीच पहिली पायरी. अनेकवार प्रयत्न करोनही न जमल्यास मग च अन्य पर्यायांचा विचार करावा.असे मला वाटते.मी तेच आधी म्हटले आहे.आईचे प्रेम,कुटुंबातील स्नेह बंध, मित्र-प्रेम ,गुरूंनी दिलेले ज्ञान(मारकुट्या गुरुजींचे शिकवणे १०० ५दोक्यत शिरते का?नाही ना? प्रेमाने ,हसत-खेळत शिकवणारे गुरु कायम स्मरणात राहतात. नि ते ज्ञान ही.),कधी लोकल मध्ये खिडकीजवळची जागा,कधी रांगेत दूर असूनही प्रेमाने विनंती केल्यास झटकन समोरच्याने आपलेही तिकीट काढून देणे,शेजारुअने अनपेक्षितपणे मदत करणे....हजारो गोष्टी... करा.अनुभव..आठवा...
हे तत्व जुनेच आहे.हिंदूंची ही जीवन-प्रणाली आहे.मरणाचा त्रास देनारान्नाही "जे खळांची व्यंकटी सांडो"असे देवाकडे साकडे घालणारे नि समस्त विश्वाचे भले चिंतणारे संत ज्ञानेश्वर याच मराठी मातीतले न?मात्र आज सुरुवातीस मावोपणे,प्रेमानेच आपलेसे करण्याचा प्रयत्न करावा.,नंतर ते न जमल्यास मात्र संत तुकोबारायांचे वाचन आठवावे लागेल. भले तरी देवू कासेची लंगोटी| नाठाळाचे माथी हाणू काठी||
नाहीतरी प्राचीन सुभाषितकार सांगून गेलेच आहेत ना १-साम-२-दाम-३-दंड (वाद,शिक्षा,)४-
भेद....
Monday, 19 September 2011
Sunday, 18 September 2011
samwaad kee praastawik..
*संगणक केवल वैद्यकीय सेल हा हुरहुरता ;मनात डोकावतो आहे.जे जे सुचेल,जसे जसे जमेल तसे लिहावे एवढेच सद्ध्या करावे ,बाकी योजनa पुढे बघू. आता फ़क्त ललित(सुचतील ते विषय घेऊन ),सोप्या नि पौष्टिक पाक कृती,काही naक्कीच अंमलात आणाव्या असा प्रयत्न करेन.तर,सद्ध्या एवढेच. बाकी पुढल्या वेळी.धन्यवाद् आण नमस्ते.
लाभले आम्हास भाग्य ....
मराठीचा बोलू ,.. अत आपली मराठी भाषा किती सुन्दर,गोड ,अप्रतीम आहे हे मी नव्याने सांगायला थोडीच हवे? ते सारे तुम्ही -आम्ही विद्यार्थी असल्यापासून ऐकतो -लिहितो आहोत .आपल्याला तिच्याविषयी प्रेम ,अभिमान आहे ,हेही अगदी खरे आहे.नाही का? मग आता ज़रा विचार करू या.हल्ली खूप ठिकाणी ,अगदी कसेही -शुद्धलेखनाचा थोडाही विचार न करता लिहिलेले दिसते .दूर दर्शनच्या अनेक वहिन्यांवर देखिल फारशी पर्वा नासल्याचेच aadhalate
हैद्राबादच्या निजामाचे कपट आणि सरदार पटेलांचे द्रष्टेपण --मराठवाडा मुक्तीसंग्रमाची कथा
.-येथील ज्या काही हे(मुक्ती-संग्राम) लोकांना माहित नसेल तर त्यांना , नक्कीच इतिहासातील अप्रचलित बाबी कळल्या असतील.नवीन पिढीला ,शाळेत शिकलेला जुजबी इतिहासच बहुतेकदा पूर्णपणे आठवतो का नाही कोणजाणे .सावरकर,नेताजी ,सरदार वल्लभ भाई पटेल हे नेते तर झाकोळले गेले आहेत. मुलांनो,खूप वाचा.अधाशीपणाने उत्तमोत्तम वाचा. खरा ,इतिहास नव्याने,नीरक्षीर विवेकाने जाणा .मोगलाई काय भयानक होती ते पूर्णांशाने अनुभवलेले , फार थोडे लोक आता या जगात उरले असतील. विदर्भ -मराठवाड्यातील अनेक जुन्या वाड्यातील ,लादनी हा तळघराचा वस्तुविशेष बघावा.मोगल निजामी अत्याचाराकांच्या झुंडी आल्या कि बायका -पोरे ह्या लादन्यांमध्ये लपवून ठेवून पुरुष माणसे रक्षणास सज्ज होत. अत्यंत अन्यायी व्यवस्थेस आजही "काय ,मोगलाई/निजामशाही लागून राहिली/गेली का "असे म्हणतात,१९४७ नंतर ,पाकशी संधान बांधून व त्याच्या अटीनुसार करोडो रुपये दिवाणामार्फात परदेशी बँकेत पाकला देण्याच्या नजराण्याच्या रुपात कदाचित आजही सापडतील. भारताच्या केंद्रस्थानी,अगदी पोटात एक नवे पाकीस्थान निर्माण होत होते. जुनागढ हे मुस्लीम बहुल संस्थान , इतर संस्थानान्सोबत कसे बसे पटेलांनी ,स्वराज्यात सामील कून घेतले .पण, हैदराबादच्या निजामाची कपटी चाल ओळखून पटेलांनी अचानक झटपट हालचाली करून ते खालसा केले म्हणून बरे. अन्यथा इतिहास अधिक कटू बनला असता.
Subscribe to:
Posts (Atom)