*आज सर्व पितृ अमावास्या.मृत आई-वडील,पूर्वजांचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करावे.स्मृतीप्रीत्यर्थ जराजूंना दान /मदत व्हावी असा महान उद्देश ठवून इतर कर्मकांडे करतात. काल बदलला. पूर्वी ब्राह्मण विपन्नावस्थेत राहून समाजाला शिक्षित ,सुसंस्कारित करत. त्याची फुल न फुलाची पाकळी या स्वरुपात ,समाज कृतद्न्यता म्हणून दान देत असे.ते योग्यही होते. कालमान परत्त्वे थोडासा बदल (काही लोक तर काहीच करत नाहीत. ही मोठीच सु...धारणा आणि बदल !)
* कालमान परत्त्वे रुढी ,परंपरा आणि कर्मकांडामध्ये बदल होवू शकतो. आपण करू शकतो. विधीही करावे ते न जमल्यास निदान दान करावे.असे तुम्हालाही वाटते ना ?मुस्लीम जकात देतात (हाच पैसा गरीबानसोबतच दहश्त्वाद्यांनाही मिळतो म्हणतात.) आपण ही पूर्वीप्रमाणे सुयोग्य सत्पात्री दान का करू नये ?
* "वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं "असे आमचे आजोबा म्हणत. म्हणजे वाळलेल्या पिकाऐवजी सागरात पाऊस पडून ,आणि (काही )घरी जेवून संतुष्ट असलेल्यास जेवू घालून काय उपयोग?आम्ही श्राद्ध-पक्ष,तारखेने स्मृतीदिन,दिवाळी,व नातवाचा वाढदिवस (कधी कधी राष्ट्रीय संण )यानिमित्त अनाथाश्रमास (जिथे खरेच उत्तम कार्य शासन मदतीशिवाय चालते)जमेल तशी आर्थीक मदत करतो. ही मदतच असते. दान ,उपकार नव्हे.
* कालमान परत्त्वे रुढी ,परंपरा आणि कर्मकांडामध्ये बदल होवू शकतो. आपण करू शकतो. विधीही करावे ते न जमल्यास निदान दान करावे.असे तुम्हालाही वाटते ना ?मुस्लीम जकात देतात (हाच पैसा गरीबानसोबतच दहश्त्वाद्यांनाही मिळतो म्हणतात.) आपण ही पूर्वीप्रमाणे सुयोग्य सत्पात्री दान का करू नये ?
* "वृथा वृष्टी समुद्रस्य ,वृथा तृप्तस्य भोजनं "असे आमचे आजोबा म्हणत. म्हणजे वाळलेल्या पिकाऐवजी सागरात पाऊस पडून ,आणि (काही )घरी जेवून संतुष्ट असलेल्यास जेवू घालून काय उपयोग?आम्ही श्राद्ध-पक्ष,तारखेने स्मृतीदिन,दिवाळी,व नातवाचा वाढदिवस (कधी कधी राष्ट्रीय संण )यानिमित्त अनाथाश्रमास (जिथे खरेच उत्तम कार्य शासन मदतीशिवाय चालते)जमेल तशी आर्थीक मदत करतो. ही मदतच असते. दान ,उपकार नव्हे.