*
स्वामी विवेकानंद म्हणतात-
" धर्माला नावे ठेवण्याचा समाजसुधारकाना अजिबात अधिकार नाही .कारण त्यांच्यातील एकनेही धर्माची साधणा केलेली नाही.किंवा कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक अनुभूती घेतली नाही. जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था ह्या सामाजिक संघटना अ सून टयनचा धर्माशी काहीएक संबंध नाही. तेंव्हा या बद्दल ऊटसूट धर्माला वेठीस धरण्याचे काही कारण नाही।" हे त्याकालाशी सुसंगत प्र!तपादन आहे.स्वामीजींनी म्हटलेले बाकी सारे खरेच.ते चूक कसे असतील?शंकाच नको. वर्ण व्यवस्था पुरातन कालीन बाब आहे.आज आपण सुसंस्कृत लोक जातीभेद जवळजवळ मानतच नाही. नाहीतर बाहेरचे कोणी ,कधी काही खाल्लेच नसते. सार्वजनिक वाहनातून प्रवासच केला नसता. हिंदू धरमाची उच्च तत्वे कोणी समजूनच घेत नाही.रामकृष्ण परमहन्सांनी (स्वामीजींचे आध्यात्मिक गुरु ) तिन्ही धर्माची कठोर साधना करून प्रत्येकाचे अंतिम तत्व अनुभवले होते.ते होते अंतिम सत्य...मुक्ती,दिव्य प्रकाश.समाज सुधारकांनी केवळ १-२ वर्षे खरी साधना करून पहावी. थोतांड म्हणणारेही दिव्यत्त्वाची प्रचीती घेतील,मला खात्री आहे. त्यांचे मत बदलेल.पण ,खडीसाखरेच्या खाद्याला हट्टाने ,ण चाखता दुराग्रह पूर्वक तुरटी म्हणणेच सोपे .नाही का ?आपले सर्व ज्ञान खरे आहे. हवे त्यांनी स्वानुभव घ्यावा,काळाच्या कसोटीवर उतरणारे हे कालातीत शास्त्र आहे. हवी फक्त खरी इच्छा .तिचीच तर येथे वा न वा ..
" धर्माला नावे ठेवण्याचा समाजसुधारकाना अजिबात अधिकार नाही .कारण त्यांच्यातील एकनेही धर्माची साधणा केलेली नाही.किंवा कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक अनुभूती घेतली नाही. जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था ह्या सामाजिक संघटना अस्वामी विवेकानंद म्हणतात-